
अक्षरनामा News
-
नवे लेख अंफलोस्केप्सिस, व्हायाग्रा, अॅटलस, टायटन, नाभीदर्शन इत्यादी इत्यादी
शब्दांचे वेध : पुष्प बत्तिसावे आज सकाळी सकाळी यिट्झॅक नावाच्या माझ्या एका अमेरिकन मित्राचा मला फोन...
-
नवे लेख इटालियन मरिन्स प्रकरण मोदींच्या प्रोपगंडासाठी कसे वापरण्यात आले, त्याची कहाणी.
'मॅडम एवढ्या देशप्रेमी आहेत तर त्यांनी सांगावे की, दोन भारतीय मच्छीमारांची हत्या...
-
नवे लेख बाबासाहेब आंबेडकरांनी 'जातिव्यवस्था निर्मूलन' ही संकल्पना जवळपास ८५ वर्षांपूर्वी मांडली, तरी आजही जात जीवंत आहे, याचा प्रत्यय पदोपदी येतो.
पूजा मुधाने ही...
-
नवे लेख बाबासाहेब आंबेडकरांची धर्मचिकित्सा, धर्मांतर आणि दलित चळवळ
१. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. या घटनेमुळे अस्पृश्यताविरोधी...
-
नवे लेख सीमाप्रश्न : केंद्र आणि राज्य पातळीवरील घडामोडी (उत्तरार्ध)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प' हे सीमाप्रश्नाबाबतचे पुस्तक नुकतेच महाराष्ट्र सरकारच्या...
-
नवे लेख सीमाप्रश्न : केंद्र आणि राज्य पातळीवरील घडामोडी (पूर्वार्ध)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प' हे सीमाप्रश्नाबाबतचे पुस्तक नुकतेच महाराष्ट्र सरकारच्या...
-
नवे लेख पांगारा म्हणजे सौंदर्यतत्त्वाने केलेली आतषबाजी, तर शिरीष म्हणजे सौंदर्याचा मृदू आणि अत्यंत मर्यादाशील आविष्कार!
पांगारा म्हणजे बोलायचे काम नाही! एकदा फुलला की,...
-
ग्रंथनामा एखादा प्रदेश अन्यायकारकरित्या बळकावल्यानंतर त्याच्या न्याय्य हक्कासाठी भांडणाऱ्याबद्दल 'जैसे थे' स्थिती ठेवू इच्छिणाऱ्याची जी भूमिका असेल, तीच कर्नाटकची आहे
...
-
नवे लेख "देव ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीनुरूप इतकी बदलत जाणारी आहे की, या प्रश्नाचे फक्त 'हो' किंवा 'नाही' या शब्दांत उत्तर देणे दिशाभूल करणारे असेल" - जयंत नारळीकर
उत्तरार्ध ...
-
नवे लेख "ज्योतिष्याच्या भविष्यवाणीला कोणताही तार्किक आधार नाही. पश्चिमी देशांमध्ये तर ज्योतिष हा हसण्यावारी नेण्याचा विषय आहे आणि त्याला समाजात अजिबात आदरयुक्त स्थान नाही." - जयंत नारळीकर
पूर्वार्ध जयंत विष्णु नारळीकर. विज्ञान आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रातील भारतातील आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नाव. शास्त्रज्ञ फ्रेड हॉईल आणि त्यांनी मिळून मांडलेला सिद्धान्त 'हॉईल-नारळीकर थिअरी ऑफ ग्रॅविटी' या नावाने जगप्रसिद्ध आहे. २०२१मध्ये जे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार होते, जे करोना उद्रेकामुळे स्थगित झाले आहे. त्याचे अध्यक्ष जयंत नारळीकर असणार आहेत. स्मिथ प्राइज, पद्मभूषण, अडम प्राइज, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, कलिंगा प्राइज, आत्माराम अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. 'चार नगरातील माझे विश्व' या त्यांच्या आत्मचरित्राला २०१४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कारही...

Loading...