महाराष्ट्राच्या राजकारणात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे नाव नेहमीच चर्चेत असतं. आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचाराची प्रकरणं ते नेहमी बाहेर काढत असतात. मुंबई विद्यापाठीतून (University of Mumbai) बिझनेस पॉलिसी आणि एडमिनिस्ट्रेशनमध्ये पीएचडी करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आर्थिक घोटाळे बाहेर काढण्याची राजकीय शैली निवडली.
