Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वेतोरेत काजू ,आंबा कलमे जळून नुकसान

वेतोरेत काजू ,आंबा कलमे जळून नुकसान

वेंगुर्ले -

तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी - कोंडासकरवाडी येथील काजू आणि आंब्याच्या कलमांना आग लागून मोठे नुकसान झाले. सुमारे 1000 कलमे आगीत होरपळून गेली. गावातील एम . के गावडे, रमेश शेर्लेकर, महेश शेर्लेकर, सुरेश गावडे, नारायण शेर्लेकर, भाऊ नाईक आदी शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले असून पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील यांनी शासनाने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat