कोल्हापूर - गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आल्याची माहिती मंचचे अध्यक्ष डॉ. मा. ग. गुरव यांनी जाहीर केले. यंदाच्या वर्षी भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार पिंपळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. एकनाथ पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार असे -
1) संदीप वाकडे, निरगुडे (पुणे) - वाडा
2) राजेश चौरे, चांदा (अहिल्यानगर) - जिद्द पेरताना
3) शरद नवाळे, वाशी (मुंबई)- शेवंता
1) डॉ. वर्षा फाटक, देवरुख - पाश
2) बाळासाहेब खिलारे, पुणे - पाण
3) गोपाल शिरपूरकर, - भुईकोर
4) संजय वारके, यमगे - अंतरंग शब्दांचे (उतेजनार्थ)
1) प्रतिक पवार, पनवेल- पुस्तकांना का घाबरतात माणसं…?
2) अरविंदा भामरे, धुळे - शापित कोलाहलाच्या नोंदी
3) संध्या लगड, ठाणे - पुसट सावल्या गडद काळ
( उत्तेजनार्थ )
4) डॉ. सविता शेट्टी गडहिंग्लज - सारे काही तुझ्यासाठी
5) महानंदा मोहिते, मडिलगे बु. - घुंगुरमाळा
6) बाबुराव कांबळे, गारगोटी - निढळाच्या घामाच्या कविता
1) आसावरी इंगळे, नागपूर - चहा उकळतोय… देश सुधरेल ?
2) अरविंद गाडेकर, संगमनेर - मनातलं पानावर
3) विकास भावे, ठाणे - ओठावरली गाणी
1) उत्तम सदाकाळ, जुन्नर - बोळातले भूत
2) अय्युब पठाण, बिडकिन (पैठण) - अंगत पंगत
3) राजेंद्र दिघे, मालेगाव कॅंप (नाशिक) - पाखरांची गाणी
या पुरस्कारांचे वितरण 25 एप्रिल 2026 रोजी गारगोटी येथील श्री शाहू वाचनालय येथे सकाळी 10 वाजता होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉ. मा. ग. गुरव यांनी दिली आहे. यावेळी प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, मंचचे सचिव बा. स. जठार, आनंद चव्हाण, तात्यासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करामराठी विचारांची डिजिटल नगरी

