मुंबई: अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले असून, या दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या आता २७९ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये प्रवासी आणि मेडिकल कॉलेजच्या चार एमबीबीएस विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मुंबई: अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले असून, या दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या आता २७९ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये प्रवासी आणि मेडिकल कॉलेजच्या चार एमबीबीएस विद्यार्थ्यांचा समावेश आहे.